सर्वकाळ आम्हा आवडी न पुरे । सेवितां न सरे सवें गांठी ॥१॥

न पुरे हा जन्म तें सुख सांठितां । पुढतीहि आतां हेंचि मागों ॥२॥

मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतिता कोस पेणें ॥३॥

तुका म्हणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूकतान ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel