शरीराची चाळण झालेली असूनही भीष्मांनी आपले प्राण त्यागले नाहीत. त्यांना माहिती होते की सूर्याच्या उत्तरायणाच्या वेळी त्यांना मुक्ती मिळणार आहे. म्हणून ते सूर्य उगवण्याची प्रतीक्षा करू लागले. एवढ्या वेदना होत असूनही त्यांनी आपला मृत्यू स्थगित केला कारण त्यांना इच्छामृत्यूचे वरदान प्राप्त होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel