जेव्हा अंबा शल्य राजाकडे गेली तेव्हा त्याने तिचा स्वीकार करायला नकार दिला. या गोष्टीला तिने भीष्मांना जबाबदार ठरवले आणि परशुरामाकडे जाऊन त्यांची तक्रार केली. परशुरामाने भीष्मांना युद्धासाठी आव्हान दिले आणि त्या दोघांच्यात २१ दिवस भीषण युद्द्ध झाले. त्यानंतर अन्य ऋषी मुनी यांनी मिळून परशुरामाला भिस्मांची प्रतिज्ञा आणि समस्या यांची माहिती दिली ज्यानंतर परशुरामाने युद्ध थांबवले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel