जेव्हा शांतनू गंगेशी विवाह करण्याची बोलणी करण्यासाठी गेला तेव्हा तिने आधी नकार दिला कारण ती त्याच्या वडिलांवर मोहित झाली होती. मग तिने त्याला अट घातली की मी तुझ्याशी विवाह करीन जर तू मला वाचन दिलेस की तू मला कोणत्याही गोष्टीसाठी हटकणार नाहीस. शांतनू याने तसे वाचन दिले. त्यांना ७ पुत्र झाले ज्यांना गंगेने नदीत प्रवाहित केले. ८ व्या पुत्राला जेव्हा ती नदीत प्रवाहित करण्यासाठी निघेली तेव्हा शांतनूने तिला अडवले. तेव्हा तिने तो पूतर्त शांतानुच्या हवाली केला आणि ती स्वतः नदीत विलीन होऊन गेली. हाच अथवा पुत्र म्हणजे भीष्म होय.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel