दिल्लीवरून निघालेली पुरुषोत्तम एक्स्प्रेस फिरोजाबाद जवळ थांबलेल्या कालिंदी एक्स्प्रेस वर जाऊन आदळली. या घटनेमध्ये जवळ जवळ ३५८ लोकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला एक मानवी चूक किंवा गलथानपणा कारणीभूत ठरला. एका गायीशी धडक झाल्यामुळे कालिंदी एक्स्प्रेसचे ब्रेक अडकले होते आणि त्यामुळे ती रुळावर उभी होती. त्याच वेळेला पुरुषोत्तम एक्स्प्रेसला देखील त्याच रुळावरून जाण्याची आज्ञा देण्यात आली. पुरुषोत्तम एक्स्प्रेस कालिंदी एक्प्रेसवर मागून जाऊन आदळली ज्यामुळे ही भयानक दुर्घटना घडली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel