आय. एन. एस. सिंधुरक्षकच्या टारपीडो कम्पार्टमेंटमध्ये स्फोट झाला त्यावेळी ते मुंबई किनाऱ्यावर उभे होते. या घटनेमध्ये १५ खलशी आणि ३ अधिकारी यांचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार मध्यरात्रीच्या दरम्याने एक छोटासा स्फोट झाला ज्याने पुढील दोन स्फोटांना जन्म दिला. ही उद्र्घताना भारतीय नौदलातील आतापर्यंतच्या सर्वांत भयानक दुर्घटनांपैकी एक मानली जाते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel