सीता हरण

असं मानलं जातं की रावणाने प्रत्यक्षात सीतेचे अपहरण केले नव्हते. त्याने जिचे अपहरण केले होते ती प्रत्यक्षात सीतेची सावली (प्रतिकृती) होती. जेव्हा राम आणि लक्ष्मण हरणाची शिकार करण्यासाठी गेले तेव्हा रामाने सीतेला आगीमध्ये लपण्यास सांगितले होते आणि ती तिची सावली होती जिने रावणाला भोजन दिले आणि जिचे अपहरण झाले. प्रभूंना फक्त सीतेचे सतीत्व भंग न करता रावणाला मारण्याचे कारण हवे होते. जेणेकरून एका राक्षसाच्या स्पर्शाने ती अपवित्र होऊ नये. अग्निपारीक्षेच्या वेळी मग खरी सीता आगीतून बाहेर आली.

सूत्र:https://www.quora.com/What-are-some-lesser-known-interesting-stories-in-the-Ramayana

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel