असं म्हटलं जातं की अहिल्याला तीन अपत्य होती. परंतु गौतम ऋषींना त्यांच्या जन्मावर संशय होता म्हणून त्यांनी तीनही मुलांना वानर बनवले. त्यामध्ये मुलगी होती हनुमानाची माता अंजनी आणि मुलगे होते वाली आणि सुग्रीव. काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की अहिल्याने आपल्या कन्येला आपले रहस्य लपवून ठेवू न शकल्याबद्दल शाप देऊन वानर बनवले तर दोन्ही पुत्रांना गौतम ऋषींनी शाप दिला होता. हे रहस्य या गोष्टीशी निगडीत होते की गौतम ऋषींचे रूप घेऊन आलेल्या भगवान इंद्र यांच्यासमवेत अहिल्याने रात्र घालवली होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel