तोलार खिंडीनंतर कड्यांवर ट्रेकिंग साठी गेले पाहिजे असा सल्ला दिला जातो. विशेष रूपाने रात्री गडगडाटासह मोठ्या पावसाचा अनुभव घेता येऊ शकतो. पाऊस असताना कडे चढायला बंदी आहे.

ट्रेकर्स साठी पुण्यातून बसच्या वेळा
शिवाजी नगर वरून सकाळी ४.३० ची कल्याण बस. आणि सकाळी ७ पासून अजून २-३ बस आहेत.
सकाळी ७.४५ पर्यंत खुबी-फाटा गावात पोचून पिंपळजोग बांधाच्या किनारी जाऊन खिरेश्वरच्या बाजूला फिरणे सुरु करू शकता. खिरेश्वर पासून १ तासात आधार गावाला पोचता येते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel