महाभारत ग्रंथात, भारतीय युद्ध एक दोन दिवसांवर येऊन ठेपलेले असताना, काळ कसा वाईट आला आहे याचे काही श्लोकांमध्ये व्यास वर्णन करतात. त्या श्लोकांमध्ये कित्येक अवलक्षणे सांगितली आहेत, उदा. ‘चंद्राचा रंग तांब्यासारखा लाल झाला आहे’, त्यात एक अवलक्षण असे दिले आहे कीं ‘अरुंधती वसिष्ठाला मागे टाकून पुढे चालत आहे.’
हे मागे-पुढे काय प्रकरण आहे हे प्रथम पाहूं या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel