विदर्भातील अष्टविनायक

संसारी माणसाला भय असते ते संकटांचे. संकट निवारण करणाराच आपलासा झाला म्हणजे संकटांची भितीच नाहीशी होते. त्यामुळेच विघ्नहर्त्या गणपतीची आराधना लोकप्रिय झाली आहे.

हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel