शकुनी

शकुनी गांधारीचा भाऊ होता ज्याला धृतराष्ट्रामुळे बरीच वर्ष कैद झाली होती. मरणाच्या वेळी त्याच्या वडिलांनी धृतराष्ट्राला आपल्या मुलाचा स्विकार करावा असं सांगितलं आणि शकुनीकडून असं वचन घेतलं की तो त्यांच्या हाडांचे फासे बनवून कौरव वंशाच्या विनाशाची सुरूवात करेल. त्याने फक्त आपल्या कुटूंबाच्या झालेल्या अपमानाचा बदला घेतला होता. हे ही महाभारताचं एक प्रमुख कारण होतं.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel