राज्याभिषेक

वालीने सुग्रीवाचे राज्य घेतले आणि त्याची बायको हि पळवून नेली. त्यामुळे सुग्रीव चिंतीत झाला. तो मारुतीला बरोबर घेऊन राम लक्ष्मण मदत करतील का म्हणून विचारण्यास त्यांच्याकडे गेला. किम्किया पर्वतावरच त्यांची भेट झाली. रामायणातील एक कथा येथे सांगितली आहे.

कथाकारमी रसिकांसाठी काही कथा संग्रहित करून सांगणार आहे. या कथा तुम्ही बालपणी वाचलेल्या असू शकतात. किंवा तुमच्या आज्जी आजोबांनी सांगितलेल्या. तुमचं बालपण जगायला लावणाऱ्या काही कथांचा संग्रह आपल्या वाचनासाठी आणि बालपणीचे जीवन पुनः नव्याने जगण्यांसाठी घेऊन आलो आहे...!!
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel