थोडक्यात काय ब्रिटीश राजवटीच्या काळापासून ज्ञान वापी परिसर जो एकेकाळी बेअक्कल आणि धर्मांध मुघल राजकारणाचा विषय होता, त्याचे रूपांतर बारमाही हिंदू-मुस्लिम वैरात झाले. येणाऱ्या काळासाठी हा विषय सतत अस्थिर आणि जातीय तणावाचा अधूनमधून भडकवणारा मुद्दा ठरला आहे.

हिंदू मुस्लीम वादाला तोंड फोडण्याचे काम ब्रिटीश तर करत असतच पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राजकारणी काही वेगळे करत आहेत असेही म्हणता येणार नाही. ज्याप्रमाणे अयोध्येच्या राम मंदिराच्या विवादा मध्ये हिंदूंची बाजू सत्य असूनही त्यांना न्याय मिळण्यासाठी इतका विलंब झाला त्याचप्रमाणे या मुद्द्यासाठी हिंदुना लवकरात लवकर न्याय मिळेल अशी आशा आहे.

हिंदूंना न्याय मिळेल का? तुम्हाला काय वाटते ते कमेंट मध्ये सांगा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel