शिंगणापूर गावाचे आणखी एक विशेष महत्त्व म्हणजे या गावात आजही एकाही घराला कडी किंवा कुलूप लावले जात नाही. तसेच लोक घरातील मौल्यवान वस्तू अलामारी किंवा तिजोरीत ठेवत नाहीत. असे मानले जाते की, शनिदेव स्वतःच या गावाचे रक्षक आहेत. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने चोरी केली तर तो या गावातून बाहेर जाऊ शकत नाही. शनिदेवाच्या प्रकोपाचा त्या व्यक्तीला सामना करावा लागतो. या गावात केल्यास अंधत्व येथे अशी आख्यायिका भक्तांमध्ये प्रचलित आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel