कोणतेही पाप न करणे, सद्धम्माचे पालन करणे, आणि आपल्या मनाला सन्मार्गावर लावणे हेच बुद्धाचे शासन आहे. सुचरित धम्माचे आचरण करावे, दुराचरणाचा त्याग करावा. धम्माचरण करणाऱ्यास, सर्व लोकांत सुखाचीच झोप लागते.

साधु साधु साधु

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel