ते मनुष्याच्या शरीरात उष्णता जशी शिरते; पण दिसत नाही. आरशात आपले बिंब शिरते व प्रतिबिंब दिसते, शिरताना दिसत नाही, अशी ही भूते शरीरात शिरतात पण दिसत नाहीत.


शरीरावर व्रण असेल, तर व्रणात प्रथम शिरतात पण अस्वच्छ, अपवित्र व आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे आहारविहार न पाळणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात व्रण नसला, तरी शिरतात व रोग उत्पन्न करतात. 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel