कर्ण आपल्या मातेला कुंतीला वाचन देतो कि अर्जुन सोडून इतर कुठल्याही भावाला तो मारणार नाही. युद्धाच्या दरम्यान युधिष्टिर, भीम, नकुल आणि सहदेवाला तो परास्त करतो पण मारत नाही. पण अर्जुनाला मारायला मात्र त्याचा पराक्रम कमी पडतो.

कर्ण अर्जुन युद्धांत कृष्ण कर्णाला आठवण करून देतो कि कर्णाने अभिमन्यूला धोक्याने इतर ७ योद्धया सोबत मारले होते. हे ऐकताच कर्णाचा तेजोभंग होतो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel