राजा बळीच्या महालात रावणाचा पराभव


दैत्यराज बळी हा पाताळ लोकांचा राजा होता. एकदा रावण राजा बळीशी युद्ध करण्यासाठी पाताळ लोकांत त्याच्या महालापर्यंत गेला होता. त्याने राजा बळीला युद्धासाठी ललकारले, त्यवेळी बळीच्या महालात खेळत असणाऱ्या लहान मुलांनीच रावणाला पकडून घोड्यांसोबत तबेल्यात बांधून ठेवले होते. अशा प्रकारे राजा बळीच्या महालात रावणाचा पराभव झाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel